Showing posts with label vi. sa. khandekar. Show all posts
Showing posts with label vi. sa. khandekar. Show all posts

Monday, August 24, 2015

जाहिरातबाजी

"जाहिरातबाजी ही कलियुगातील पासष्टावी कला आहे असे म्हणतात. पण आजकाल सिनेमांपासून साहित्यापर्यंत सर्वत्र दृष्टी फेकली तर या पासष्ट कलांत जाहिरातीचाच नंबर हटकून पहिला लागेल."

- वि. स. खांडेकर 


















Saturday, March 30, 2013

Quotes from Book - DON MANE


१. मनुष्य दैवाच्या हातचे बाहुले नसला तरी नशीब हेही काही माणसाच्या मांडीखालचे घोडे नव्हे.

२. घरसुद्धा पुरते न उजळणारी पणती होण्यात काय अर्थ आहे? क्षणभर का होईना, ब्रम्हांड उजळून टाकणाऱ्या विजेप्रमाणे चमकून जावे.

३. रोग लपविला, योग्य वेळी औषध घेतले नाही म्हणजे शेवटी शस्त्रक्रियेची पाळी येते. शरीराच्या बाबतीतच माणसावर हि पाळी येते असे नाही, मनावरही ती येते.










 
 
 
Author : – Vi. Sa. Khandekar
Book : - Don Mane

Monday, December 10, 2012

Quotes from Book "AMRUTVEL"

१. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण, आपल्या वाटेला आलेलं सारं दु:ख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
२. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
 
 
 
३. जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची. मुर्दाड माणसं अष्टौप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करत राहतात. ती कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्यापुढे लोटांगण घालतील. उकिरड्यावर उष्ट्या अन्नांनी पोट भरतील; पण काही करून कुडीत जीव राहील, अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं! मनस्वी मनं तशी नसतात. मनानं आणि अभिमानानं जगता आलं, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील; पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशीसुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्व:तशी तर सदैव झुंज चाललेली असते.
४. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत  नाही. 
 
Author : – Vi. Sa. Khandekar
Book : - Amrutvel









Friday, September 28, 2012

Quotes from Book "YAYATI"







१. प्रत्येक माणूस आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी.
२. जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.
३. या जगात जो तो आपापल्याकरीता जगतो, हेच खरे, वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात. तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रीती म्हणते, कधी मैत्री म्हणते; पण खरोखरचं ते आत्माप्रेम असते. एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला, तर वृक्षवेली सुकून जात नाहीत; त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे.. मग तो जवळ असो, नाही तर दूर असो, हे पाहू लागतात. तो शोधून ती टवटवीत राहतात.
४. दैव हे मोठं क्रूर मांजर आहे. माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असावा. 
५. कुणाचही दु:ख असो ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे, तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो, अशी कल्पना करणं हा.
६. मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी, आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रियं हे घोडे, उपभोगांचे सर्व विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रीय व मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता आहे.
७. इंद्रियं हे या शरिर रथाचे घोडे होत. कारण त्यांच्यावाचून तो क्षणभरसुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले, तर ते सैरावैरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम नाही; म्हणून इंद्रिय रुपी घोड्यांना मनाच्या लागमच सतत बंधन हवं; पण हा लगाम देखील सतत सारथ्याच्या हातात असायला हवा! नाही तर तो असून नसून सारखाच! म्हणून मनावर बुद्धीच नियंत्रण हवं. बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. अशा रीतीने रथ नीट चालेल; पण त्यात रथीच नसेल तर शेवटी रथ जाणार कुठे? त्याचं कार्य काय? सर्व मानवांत वास करणारा आणि आपल्यापैकी प्रत्येकात 'मी' च्यारुपाने असतो, तो आत्माच या शरीररुपी रथातला रथी होय.
८. या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्यायची नसेल, त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे.
Author:– Vi. Sa. Khandekar
Book:- YAYATI










Saturday, September 1, 2012

Quotes from Book VIDYUTPRAKASH






१. जग मनुष्यांच्या खेळाकरिता निर्माण झालेले नाही, देवाच्या खेळाकरिता ते आहे. माणसे म्हणजे काय? नुसती खेळणि.
२. जुगाराला लोक वाईट म्हणतात; पण खरोखर सगळे जग जुगारी आहे. डॉक्टर रोग्याला वाचविण्याची, वकील आरोपीला फासावरुन सोडविण्याची किंवा मास्तर मुलाला वरच्या इयत्तेत घालण्याची हमी थोडीच देतात! पण लोक त्यांना पैसे देतातच की नाही? शिवाय सगळे जग नशिबावर चालले आहे बघा. जुगार म्हणजे नशीब! आणखी काय आहे दुसरे? जन्म हा जुगार, परीक्षा हा जुगार, लग्न हा जुगार, आणि मरण हाही जुगाराच.


Author – Vi. Sa. Khandekar
Book - Vidyutprakash








Tuesday, May 17, 2011

Quotes from book: KROUNCHVADH


Quotes from Book “Krounchvadh”


·       “lahanapaNaI JaaDalaa TaMgalaolyaa JaaopaaLyaavar basaUna {Mca Jaaoko  Gaotaanaa svaga- AgadI javaL Asalyaacaa saaXaatkar hao{]na maaJao mana AanaMdanao fulaUna jaata Asao; paNa Aataa? Aataa Jaaoka iktaIhI {Mca gaolaa tarI AakaSa AapalyaapaasaUna far far dUr Aaho yaacaI jaaNaIva hao{]na maaJao mana {dasa hao{]na jaatao.”
·       “DaoLyaaMtalyaa paaNyaanao manauYya svata:cyaa hRdyaataIla Aagasauwa SaaMta kr] Sak ta naahI.”
·       “maaNausa Aapalyaa [valyaa AaSaaMcao baMgalao baaMQata Asataao! AaiNa dOva? dOva ek  KaaoDkr maUla Aaho. tao icamauklao baMgalao paaDNyaata tyaalaa ivalaXaNa AanaMd haota Asataao. ”
·       “ima~aacyaa maRtyaUpaoXaahI maO~aIcao marNa AsaHya Asatao.”
·       “maaNasao janmaalaa yaotaata; paNa maaNausakI inamaa-Na kravaI laagatao.”
·       “AayauYyaata laZa[-ta nakao Asalaolao Anaok  tah maaNasaalaa kravao laagataata.”
·       “klaa hI BaUtakalaacaI knyaa, vata-maanakalaacaI patnaI AaiNa BaivaYyakalaacaI maataa Asatao mhNao!”

Author: Vi. Sa. Khandekar
Book: Krounchvadh (1942)







Sunday, April 3, 2011

Books by VI. SA. KHANDEKAR

iva. sa. KaaMDokr yaaMcao saaihtya,

·       yayaaita
·       hRdyaacaI hak
·       kaMcanamaRga
·       {lka
·       daona manao
·       ihrvaa caafa
·       daona QaRva
·       irkamaa dovhara
·       paihlao pa`oma
·       k`aOMcavaQa
·       jaLlaolaa maaohr
·       paaMZro Zga
·       AmaRtavaola
·       sauKaacaa SaaoQa
·       AEa`U
·       saaonaorI svapnao BaMgalaolaI
·       AiBaYaok
·       AivanaaSa
·       gaaokNaI-caI fulao
·       ZgaaAaDcao caaMdNao
·       dvaibaMdU
·       navaI s~aI
·       pa`saad
·       mauKavaTo
·       ranafulao
·       ivaksana
·       iXaitajaspaSa-
·       eka paanaacaI khaNaI
·       saMgaIta rMkaMcao rajya
·       ihrvaL
·       paakLyaa
·       AbaaolaI
·       jaIvanaklaa
·       vaayaUlahrI
·       ivadyautapa`kaSa






Saturday, November 20, 2010

Quotes by Vi. Sa. Khandekar


Quotes by Vi. Sa. Khandekar


1.   “jaahIratabaajaI hI kilayaugaataIla paasaYTavaI klaa Aaho Asao mhNataata. paNa Aajakala isanaomaapaasaUna saaihtyaapaya-Mta sava-~a dRYTI foklaI tar yaa paasaYT klaaMta jaahIrataIcaaca naMbar hTkUna paihlaa laagaola.”



Author : – Vi. Sa. Khandekar














Wednesday, September 22, 2010

Quotes from Book "Don Mane"




१. मनुष्य दैवाच्या हातचे बाहुले नसला तरी नशीब हेही काही माणसाच्या मांडीखालचे घोडे नव्हे.

२. घरसुद्धा पुरते न उजळणारी पणती होण्यात काय अर्थ आहे? क्षणभर का होईना, ब्रम्हांड उजळून टाकणाऱ्या विजेप्रमाणे चमकून जावे.

३. रोग लपविला, योग्य वेळी औषध घेतले नाही म्हणजे शेवटी शस्त्रक्रियेची पाळी येते. शरीराच्या बाबतीतच माणसावर हि पाळी येते असे नाही, मनावरही ती येते.


Author : – Vi. Sa. Khandekar
Book : - Don Mane


















Tuesday, June 8, 2010

Quotes from Book "AMRUTVEL"





१. स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे; पण माणसाचं मोठेपण, आपल्या वाटेला आलेलं सारं दु:ख पाहून नवी स्वप्न पाहण्यात आहे... हलाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
२. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो! पण जिला माणसाच्या सुखदु:खाशी काही कर्तव्य नाही, अशी एक अंध, अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने! वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात. तसेच या अफाट जगात घडते.
३. जगात दोन जाती आहेत माणसांच्या. एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुर्दाड मनांची. मुर्दाड माणसं अष्टौप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करत राहतात. ती कुणाच्याही लाथा खातील, सोम्यागोम्यापुढे लोटांगण घालतील. उकिरड्यावर उष्ट्या अन्नांनी पोट भरतील; पण काही करून कुडीत जीव राहील, अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं! मनस्वी मनं तशी नसतात. मनानं आणि अभिमानानं जगता आलं, तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील; पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशीसुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्व:तशी तर सदैव झुंज चाललेली असते.
४. आपलं घरटं सोडून बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत  नाही. 
 

Author : – Vi. Sa. Khandekar
Book : - Amrutvel













Video